चष्मा घरी विसरलोय

Tuesday, May 1, 2012

रस्त्यात बाबूराव आणि छबूराव यांचे भांडण जुंपले तेव्हा बाबूराव तावातावाने
छबूरावावर ओरडले, ‘बघतो तुला नंतर..!’ त्यावर छबूराव आवेशाने उद्गारले,‘का?
नंतर कशासाठी? आताच का नाही?’, ‘कारण मी चष्मा घरीविसरलोय’ काढता पाय घेत
बाबूराव बोलले.


0 comments:

Post a Comment