महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री असावे 'राज ठाकरे' - फेसबुक वासियांनी दिला कौल !

Saturday, June 2, 2012


आपल्या फेसबुक पेज मित्र समूहाने घेतलेल्या मतदाना मध्ये फेसबुक वरील बहुतांश जनतेने महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे ह्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करावे हा कौल दिला आहे .

थोडे थोडके नव्हे तर १४००० हून अधिक मते २ दिवसात पडली आणि त्यातील १२५५४ मते हि राज ठाकरे ह्यांच्या पारड्यात तर अजित पवार ह्यांना २५७,उद्धव ठाकरे ह्यांना २१२, काँग्रेस प्रेरित ५१ आणि तटस्थ ६०१ मते पडली आहे ... काय हा जनकौल बदलत्या महाराष्ट्राचे गणित मांडत आहे ? राज ठाकरे ह्यांची लोकप्रियता पारंपारिक मराठी मतदारांची मानसिकता बदलेल का ?हे सर्व पाहणे रोचक ठरेल .. पण फेसबुक वासियांचा कौल सध्या तरी राज ह्यांनाच  !

0 comments:

Post a Comment